स्वराज्य पक्षाची स्थापना
स्थापना : १ जानेवारी १९२३
स्थळ : अलाहाबाद
अध्यक्ष : बॅ. चित्तरंजन दास (देशबंधू)
सचिव : मोतीलाल नेहरू
सहकार्य : न.चि. केळकर०१. १९२० च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष...
असहकार आंदोलन
असहकार आंदोलन
भारतीय लोकमताच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या हंटर आयोगाने जनरल डायरविरूध्द कोणतीही ठोस कारवाई सुचवली नाही.इंग्लडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थ...
खिलाफत चळवळ
खिलाफत चळवळपहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला. त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली.खिलाफत म्हणजे...
जालियनवाला बाग हत्याकांड
जालियनवाला बाग हत्याकांड
६ एप्रिल १९१९ रोजी गांधीजींनी रौलेट कायद्याविरुद्ध लढा उभा केला. याचा कायद्याला भारतीयांनी 'काळा कायदा' असे नाव दिले.या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही भारतीयाला...
डॉ. एनी बेझंट
डॉ. एनी बेझंट
डॉ. एनी बेझंट या मुळच्या आयरलैंडच्या विदुशी होत्या.१८९१ साली त्या भारतात विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आल्या.वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेऊन हिंदू...
वंग भंग आंदोलन
वंग भंग आंदोलन१६ ऑक्टोबर १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा दिवस बंगालवासियांनी दुखवटा दिवस म्हणून पाळला.या आंदोलनावेळी बंगालवासीयांनी स्वदेशीचा स्वीकार तर परदेशी माळावर बहिष्कार टाकला.शाळा, महाविद्यालये,...
गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखले
जन्म : ९ मे १८६६
जन्मस्थळ : कोथळूक जि.रत्नागिरीगोपाळ कृष्ण गोखले हे भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत.महात्मा गांधी, सरोजिनी नायडू आणि...
फिरोजशाह मेहता
फिरोजशाह मेहता
जन्म : ४ ऑगस्ट १८४५
जन्मस्थळ : मुंबई
ओळख
मुंबईचा सिंह
भारतातील सर्वोत्तम वादपटू
मुंबईचा चारवेळा महापौर१८६९ साली मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची एक शाखा स्थापन करण्यात...
दादाभाई नौरोजी
दादाभाई नौरोजी
जन्म : ४ सप्टेंबर १८२८
जन्मस्थळ : नवसारी (गुजरात)
प्रभाव : विल्बर फोर्स
ओळख
भारताचे पितामह
आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते
भारतीय अर्थशास्त्राचे जनक
जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते
भारतीय स्वराज्याचे...
भारतातील औद्योगिक विकास (भारताचा औद्योगिक इतिहास)
ब्रिटिशकालीन भारतातील औद्योगिक धोरण
०१. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात अनेक उद्योगधंदे व कसबी कारागिरीचे व्यवसाय भरभराटीस आले होते. अनेक जागतिक बाजारांत भारतीय वस्तूंना, विशेषतः सुती व रेशमी...