You dont have javascript enabled! Please enable it!

इंग्रज फ्रेंच युद्ध – भाग १

0
०१. ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य...

भारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना

0
युरोपियनांचे भारतात आगमन ०१. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच,...

भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे – भाग १

0
भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे - भाग १ रेग्युलेटिंग एक्ट १७७३ ची पार्श्वभूमी०१. कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे...

वसाहतींचे विलीनीकरण : सिक्कीम व चंद्रनगर

0
वसाहतींचे विलीनीकरण : सिक्कीम व चंद्रनगर सिक्कीमचे विलीनीकरण ०१. ब्रिटीश काळात सिक्कीम भारतीय संस्थान होते. तेथे चोग्याल राजघराणे राज्य करत असत.०२. स्वातंत्र्यानंतर सिक्कीम भारतात...

वसाहतींचे विलीनीकरण : फ्रेंच व पोर्तुगीज

0
वसाहतींचे विलीनीकरण : फ्रेंच व पोर्तुगीज फ्रेंच वसाहतींची मुक्तता०१. युरोपीय व्यापार्‍यांनी मुघल बादशहांकडून व्यापारी परवाने मिळवून भारतात अनेक ठिकाणी आपआपल्या वसाहती निर्माण केल्या.०२. फ्रेंच वसाहतकारांनी पांडेचरी,...

संस्थानिक राज्यांचे विलीनीकरण

0
वसाहतींचे विलीनीकरण : फ्रेंच व पोर्तुगीज पूर्वपीठिका०१. ब्रिटिश राजवटीत भारताचे ब्रिटिश भारत व संस्थानिकांचे राज्य अशा दोन भागात करण्यात आले. त्यावेळी भारतात सुमारे ६०० संस्थाने होती.०२. संस्थानिक...

पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण

0
पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण०१. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरुंनी सूत्रे हाती घेतली. पंतप्रधानपदाबरोबरच परराष्ट्र खात्याचा कार्यभारही नेहरुंनी आपल्याकडेच ठेवला. ०२. नेहरुंना जागतिक...

इंग्रज मराठा युद्धे – भाग ३

0
इंग्रज मराठा युद्धे - भाग ३ तिसरे इंग्रज मराठा युध्द (१८०४-१८०६)०१. होळकर १८०४ साली इंग्रजांचे जयपूर घेऊन त्यांच्याशी संघर्ष करीतच होता. त्यामुळे इंग्रजांनी कर्नल मॉन्सन याच्या नेतृत्वाखाली...

इंग्रज मराठा युद्धे – भाग १

0
पूर्वपीठिका०१. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेची पूर्तता केली. नंतर १७१४ साली पेशवा बालाजी विश्वनाथ याने मुगल दरबारच्या हुसेन अली सय्यद्शी...

आझाद हिंद सेना (भारतीय राष्ट्रीय आर्मी)

0
आझाद हिंद सेना (भारतीय राष्ट्रीय आर्मी) सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये आय. सी. आय. परीक्षा उत्तीर्ण...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!